banner https://www.highratecpm.com/n1ckmsmz?key=1efe18365b92e234714467dfb975f080 रक्षक सापळा: किड नियंत्रणासाठी सर्वोत्तम पद्धती मुख्य सामग्रीवर वगळा

"महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री: राष्ट्रीय नेत्यांचे जीवन, कार्य आणि योगदान".

रक्षक सापळा: किड नियंत्रणासाठी सर्वोत्तम पद्धती



'रक्षक' सापळा

शेतीमध्ये किड नियंत्रणासाठी रक्षक सापळा


फळमाशी ही एक नुकसानकारक कीड असून आंबा, पेरु, चिकू, बोर, द्राक्षे इत्यादी फळांचे तसेच भोपळेवर्गीय भाज्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान करते. फळमाशीमुळे फळे पूर्ण वाढ न होता गळून पडतात किंवा वेडीवाकडी वाढतात आणि सडून जातात. फळे बाहेरुन चांगली दिसत असली तरी त्यामध्ये अळया पडतात.


फळमाशीचे नियंत्रण रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीने करणे अवघड आहे. कारण किडीच्या अळया फळाच्या आत असतात आणि कोष जमिनीत असतात. तसेच फळभाज्यांची काढणी झाल्यानंतर अल्पावधीतच त्याचा उपयोग खाण्यास करावा लागतो. त्यामुळे कीटकनाशकांचा विषारी अंश फळांवर शिल्लक राहतो.


फळमाशी नियंत्रणातील अडचणी लक्षात घेऊन फळमाशांना आकर्षित करुन व जायबंदी करुन मारण्यासाठी विद्यापीठाने एक रासायनिक सापळा विकसित केला आहे. मिथिल युजेनॉल हे रसायन निसर्गत: तुळस, दालचिनी इत्यादी वनस्पतींमध्ये आढळते. या द्रव्याकडे फळमाशीचे नर आकर्षून

घेण्याचा गुणधर्म असतो. कोषातून बाहेर पडल्याबरोबर मेथिल युजेनॉलच्या वासाने नर फळमाशा या सापळ्याकडे आकर्षित होतात आणि सापळ्यामध्येच अडकून राहतात आणि शेवटी कपडे धुण्याच्या साबणाची ( कोणतीही) ५ ग्रॅम पावडर प्रति लीटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात पडून मरतात.


हा रासायनिक सापळा प्लॅस्टिकचा बनविला असून त्यामध्ये फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्यासाठी ठेवायचे रासायनिक आमिष ( मिथाईल युजेनॉल) एका जाळीदार डबीत ठेवण्यात येते. या अमिषाकडे आकृष्ट झालेले नर त्या बरणीत जायबंदी होतात.

शेतीमध्ये किड नियंत्रणासाठी रक्षक सापळा

फळमाशीच्या मादी माशांना जननक्षम होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो. त्यानंतर मिलनासाठी आवश्यक असलेले नर उपलब्ध न झाल्याने माद्यांनी घातलेली अंडी उबत नाही आणि परिणामत: फळमाशीचे नियंत्रण होते. फळमाशी नियंत्रणाचे 'रक्षक' सापळे हेक्टरी ४ या प्रमाणे वापरल्यास कलिंगड आणि आंबा पिकातील फळ माशीचे योग्यप्रकारे नियंत्रण करता येते.

रक्षक सापळ्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:


किड नियंत्रण: रक्षक सापळे विविध प्रकारच्या किड्यांना आकर्षित करून त्यांचा नाश करण्यास मदत करतात, ज्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते.


नैसर्गिक आणि जैविक पद्धत: हे एक पर्यावरणस्नेही उपाय आहे, ज्यामुळे रासायनिक कीटकनाशकांच्या वापराची गरज कमी होते. हे जैविक शेतीसाठी आदर्श आहे.


आरोग्यासाठी सुरक्षित: रासायनिक कीटकनाशकांपेक्षा रक्षक सापळे वापरणे अधिक सुरक्षित आहे, ज्यामुळे शेती उत्पादनांमध्ये हानिकारक अवशेष राहात नाहीत.


कमी खर्च: रासायनिक कीटकनाशकांपेक्षा रक्षक सापळे स्वस्त आणि दीर्घकालीन उपाय आहेत. एकदा सापळे बसवल्यावर त्यांचे देखभाल खर्च कमी असतात.


विशिष्ट किड्यांना लक्ष्य: हे सापळे विशिष्ट किड्यांना आकर्षित करण्यासाठी डिझाइन केलेले असतात, ज्यामुळे इतर उपयुक्त कीटकांना हानी पोहोचत नाही.


उत्पादनवाढ: किड्यांमुळे होणारे नुकसान कमी झाल्यामुळे, शेतीतील उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळतो.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"गुरु-पुष्य योग: शुभ मुहूर्त, महत्व, आणि फायदे"

"गुरु-पुष्य योग हा एक अतिशय शुभ योग आहे ज्यामध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जाणून घ्या या योगाचे महत्व, तिथी, आणि त्याचे फायदे." गुरु-पुष्य योगगुरु-पुष्य योग 2024गुरु-पुष्य योग महत्वशुभ मुहूर्तगुरु-पुष्य योग फायदेगुरु पुष्य योगात काय करावे गुरु-पुष्य योग म्हणजे काय? गुरु-पुष्य योग हा भारतीय ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत शुभ योग मानला जातो. हा योग गुरुवारी आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगाने तयार होतो. गुरुवार हा बृहस्पति ग्रहाचा दिवस आहे आणि पुष्य नक्षत्राला सर्वात शुभ नक्षत्रांपैकी एक मानले जाते. या दोन शुभ घटकांचा एकत्र योग निर्माण झाल्यावर, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. गुरु-पुष्य योगाचे महत्व: गुरु-पुष्य योग विशेषतः विवाह, घर खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात, गृहरचना, किंवा कोणतेही धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम मानला जातो. या योगाच्या दिवशी केलेले कार्य यशस्वी होते, कारण बृहस्पति ग्रह हा ज्ञान, समृद्धी आणि धर्माचे प्रतीक आहे. गुरु-पुष्य योगाचा उपयोग: श्रीगणेश पूजन: या दिवशी श्रीगणेशाचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले

नवरात्रि उत्सव: इतिहास, महत्त्व, आणि परंपरा - भारतीय संस्कृतीचा सण

नवरात्रि उत्सव: इतिहास, महत्त्व आणि परंपरा #नवरात्रि #नवरात्रि2024 #नवरात्रिउत्सव #देवीउपासना #भारतीयसंस्कृती #सण #शक्तीउपासना #garba #डांडिया नवरात्रि हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा सण आहे. या सणात देवी दुर्गेच्या विविध रूपांची उपासना केली जाते. नवरात्रिचा अर्थ 'नऊ रात्री', या नऊ दिवसांच्या सणात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. देवी शक्तीची उपासना आणि दुष्टांचा नाश करण्याचा संदेश देणारा हा सण विशेष महत्त्वाचा आहे. नवरात्रि उत्सव, नवरात्रि इतिहास, देवी उपासना, नवरात्रि परंपरा, शक्ती उपासना, नवरात्रि पूजा, नवरात्रि सण नवरात्रिचा इतिहास: नवरात्रि उत्सवाचा इतिहास फार पुरातन आहे आणि तो मुख्यतः देवी दुर्गेच्या उपासनेशी जोडलेला आहे. या उत्सवाचा उगम महाभारत काळात झाला, असे मानले जाते. रामायणात प्रभू रामांनी रावणाचा पराभव करण्यासाठी देवीची आराधना केली होती, असे म्हणतात. त्यानंतर देवीने दुष्टांचा नाश केला आणि सत्याचा विजय झाला. या ऐतिहासिक घटनेचा स्मरण म्हणून नवरात्रि साज

"महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री: राष्ट्रीय नेत्यांचे जीवन, कार्य आणि योगदान".

"महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन. #लाल_बहादुर_शास्त्री #स्वातंत्र्यसंग्राम #जय_जवान_जय_किसान #गांधी_जयंती #शास्त्री_जयंती #अहिंसा #सत्याग्रह #राष्ट्रनेते महात्मा गांधींचे जीवन आणि योगदान महात्मा गांधींचे जन्म आणि शिक्षण: मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखले जाते, त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरातमध्ये झाला. त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आणि वकील झाले. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अहिंसेचे तत्त्वज्ञान वापरून महत्त्वपूर्ण योगदान दिले. महात्मा गांधी जीवन चरित्रलाल बहादुर शास्त्री जीवनगांधीजीचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदानजय जवान जय किसान घोषवाक्य2 ऑक्टोबर राष्ट्रीय महत्त्वगांधी आणि शास्त्री जयंती 2024महात्मा गांधी अहिंसालाल बहादुर शास्त्री साधेपण अहिंसा आणि सत्याग्रहाची संकल्पना: गांधीजींनी 'अहिंसा' आणि 'सत्याग्रह' या तत्त्वांद्वारे ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला. चंपारण, खेड़ा सत्याग्रह, असहकार आंदोलन, खादी चळवळ, दांडी मार्च अशा महत्त्वाच्या घटना गांधीजींच्या नेतृत्वाखाली पार प

ukadiche modak ani talalele modak- paramparik godachi khasiyat (उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक)

मोदक कसे बनवायचे? Ukadiche modak गणपती बाप्पाच्या नैवेद्याचा प्रमुख पदार्थ म्हणजे मोदक. हे गोड पदार्थ गणपतीला अत्यंत प्रिय आहेत. मोदक दोन प्रकारे बनवता येतात: उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक. इथे उकडीचे मोदक कसे बनवायचे हे सांगितले आहे. साहित्य: उकडीसाठी: १ कप तांदळाचं पीठ १ ¼ कप पाणी १ चमचा तूप चिमूटभर मीठ सारणासाठी: १ कप किसलेला नारळ १ कप गूळ (किसलेला किंवा बारीक तुकडे केलेला) २ चमचे तूप १ चमचा खसखस (पर्यायी) २ चमचे सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते) बारीक केलेले १ चमचा वेलची पूड कृती: 1. उकड बनवणे: एका पातेल्यात १ ¼ कप पाणी उकळा. त्यात तूप आणि चिमूटभर मीठ घाला.पाणी उकळल्यावर त्यात तांदळाचं पीठ हळूहळू घालून सतत ढवळा.पीठ आणि पाणी एकत्र झाल्यावर गॅस बंद करा आणि भांडे झाकून ठेवा.उकड थोडीशी गार झाल्यावर हातावर तूप लावून ती व्यवस्थित मळून घ्या. 2. सारण तयार करणे: एका कढईत तूप गरम करा.त्यात खसखस घालून काही सेकंद परता.आता किसलेला नारळ आणि गूळ घाला. गूळ वितळेपर्यंत मंद आचेवर परतत रहा.गूळ वितळल्यावर मिश्रणाला वेलची पूड आणि सुकामेवा घालून नीट मिक्स करा.मिश्रण कोरडे होईपर्यंत परता आणि नंतर गॅस बंद करून

"साजूक साखरेचा गोडवा,खोबर्‍याचा स्वाद: घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट नारळाच्या वड्या!”

नारळाच्या वड्या – पारंपारिक आणि स्वादिष्ट नारळाच्या वड्या हा महाराष्ट्रातील एक पारंपारिक आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारा गोड पदार्थ आहे. या वड्या केवळ चवीला अप्रतिम नसतात, तर त्या बनवायला सोप्या आणि घरच्या घरी सहज तयार करता येण्यासारख्या आहेत. चला तर मग, आपण आज घरच्या घरी नारळाच्या वड्या कशा प्रकारे बनवायच्या ते शिकूया.    आवश्यक साहित्य: नरम नारळ खोवलेला - २ कप (साधारण २ मध्यम आकाराचे नारळ) साखर - १ ½ कप दूध - १ कप तूप - २ टेबलस्पून वेलची पूड - १ चमचा बदाम/पिस्ता कापलेले (ऐच्छिक) - सजावटीसाठी    कृती :   १.नारळाची तयारी : सर्वप्रथम, नारळ खोवून घ्या. घरगुती वड्यांसाठी साधारण २ कप नारळ आवश्यक आहे. नरम नारळ वापरण्यामुळे वड्यांना उत्कृष्ट चव मिळते.   २.पाक तयार करणे: एका जाड तळाच्या पातेल्यात खोवलेला नारळ आणि दूध एकत्र करा. हे मिश्रण मंद आचेवर उकळू द्या आणि चांगले ढवळत राहा. दूध कमी होऊन नारळाच्या मिश्रणात शोषून घेतले जाईल. यानंतर, त्यात साखर घाला आणि पुन्हा चांगले ढवळा. साखर वितळून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण ओल्या वाळूच्या सारखे होईपर्यंत हे शिजवणे गरजेचे आहे.    ३.